जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८६.४0 टक्के लागला असून सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९५.१७ टक्के लागला आहे. परीक्षेला बसलेल्या १२ हजार १५२ पैकी १0४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...
कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर येथे जागृत देवस्थान असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटीवर भाविकांनी लावलेल्या अगरबत्तीमुळी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब येताच त्यावर पाणी टाकून विझवण्यात आले. मात्र यात काही नोटा जळाल्या असून नेमके किती नुकसान ...
जिल्ह्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियानात यंदा नवीन १३०० महिला बचत गट स्थापनेचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले आहे. तर यावर्षी ८८० गटांना बँकेमार्फत ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ...
उन्हाळ्यातील शेवटचा महिना असल्याने अधिग्रहणे व टँकरची संख्या मागील पंधरा दिवसांत झपाट्याने वाढत चालली आहे. १८ गावांत २0 टँकरच्या ३६ खेपा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली. ...
बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रक ...
येथील राज्य राखीव दल पोलीस भरती घोटाळ्यातील ८ आरोपींना २८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या आठही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील इतर आरोपींचा शोध मोहीम पथकाकडून सुरू आहे. ...