हिंगोलीसह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पिके पाण्याखाली गेल्याने वाया गेली तर नदी-नाल्याकाठच्या जमिनी पिकांसह खरडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. ...
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. ...
Wakhar Corporation : हिंगोली जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या शेतमालाला कीड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यात शेकडो क्विंटल धान्याची नासाडी झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी ...
Isapur Dam Water Release : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरणातून विसर्गात घट करण्यात आली आहे. जयपूर बंधाऱ्यातून येणारा येवा कमी झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गेट्स कमी उघडण्यात आले. सध्या १७२५ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू असू ...