Agricultural News : अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला. हिंगोलीच्या शेतकऱ्याला १.८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाने बजावले. या निर्णयाम ...
Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...
Halad Market Update : हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये यंदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या. व्यापारीही भाववाढीची शाश्वती देत नाहीत, त्यामुळे हळदीची आवक कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय निवडला आहे. काय आहे यंदाचा बाजारभाव? जाणून घ् ...