माता, मातृभूमी आणि मातृभाषेमुळे प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व टिकून आहे, या तीन बाबींमुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. त्यामुळे प्रत्येकाने आपली भाषा विसरायला नको, अशी भावना पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली. ...
मेरठमधील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निशांत जैनने संघर्ष आणि परिश्रमातून आपले लक्ष्य प्राप्त केले आहे. निशांतचे वडिल एक खासगी नोकरी करत होते ...
ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन खरेदी व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अगदी, ग्रामीण भागातही मोबाईल, कपडे, भेटवस्तूंसह बहुतांश सामानांची ऑनलाईन खरेदी करण्यात येत आहे. ...
देशात जवळपास 800 भाषा आणि अंदाजे 200 बोलीभाषा बोलल्या जातात. मात्र, एका सर्व्हेक्षणानुसार भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषांचा अभ्यास करण्यात आला आहे. ...