झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्राम ...
गेल्या चार-पाच महिन्यांपासून मजुरी रखडल्याने मजुरांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम मंगळवारी सकाळी बंद पाडले. जामनेर तालुुक्यातील पाळधी परिसरात हा प्रकार घडला. ...