कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय जाणार नाय, बंद करा, बंद करा, महामार्गाचे बोगस काम बंद करा! , दिलीप बिल्डकॉन हाय-हाय, लोकांची छळवणूक थांबलीच पाहिजे , सर्व्हिस रस्ते प्रथम झालेच पाहिजेत', अशा जोरदार घोषणा देत कणकवलीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरीक ...
कणकवली शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पावसामुळे महामार्ग चिखलमय झा ...
मुंबईकडे जाणारी हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रीज येथून जुना पुणे - मुंबई महामार्गाने मुंबईकडे वळविण्यात येणार आहे़. ...
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे दोन्ही ठेकेदार बोगस काम करीत आहेत. या कामाकडे गेले वर्षभर मनसेने लक्ष वेधले आहे. महामार्ग प्राधिकरणला त्याबाबत पत्रही दिले आहे. मात्र, लोकप्रतिनिधीना तसेच अधिकाऱ्यांना खिशात घातल्यासारखी या ठेकेदारांची वर्तण ...
पावशी ग्रामपंचायतजवळील चिखलमय महामार्गावर आयशर टेम्पो रुतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. पावशी येथील ग्रामस्थांनी सदरची ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कंपनीचे कोणते अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले न ...