मोहाडी तालुक्यातील मुरुम उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली होती. काही महिने येथे काम बंद पडले होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु होते. रस्त्याच्या कामाला ...
संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारत जोडणारा हा मुंबई ते बंगलोर राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर किणी टोल नाका ते कोगनोळी टोल नाका हा सुमारे ४८ कि.मी. लांबीचा महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जातो. सध्या जिल्ह्यातील हा महामार्ग चौपदरी आह ...
खेडलेझुंगे : नाशिक औरंगाबाद हायवेला बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंत मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे येथुन प्रवास करणे अत्यंत हालाखीचे झालेले आहे. ...
देशमाने : परतीचा पाऊस थांबल्यानंतर देखील नाशिक-औरंगाबाद महामार्गावर पाणी काढण्यासाठी चर खोदून पडलेला गाळ अद्यापही पडून असल्याने वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ...
दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावरील खड्ड्यांची आजपर्यंत अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र, ही कामे दीर्घकाळ टिकू शकली नाहीत. पावसाळ्यात खड्ड्यांची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाकडून दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. ...
यावेळी अधिका-यांना आठ दिवसांत या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महामार्ग ठेकेदाराने पावशी बेलनदी ते भंगसाळ नदी यादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर कार्पेट केले असून, खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. ...