याचिकाकर्ती सुलतानाबी शकील पटेल आणि त्यांचे पती शकील पटेल हे दोनपेक्षा जास्त अपत्यांची बाधा असलेली कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याची लेखी हमी याचिकाकर्तीने दिल्यामुळे त्यांनी दाखल केलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी निकाली ...
न्यायव्यवस्थेसाठी मध्यस्थता एक वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपसी तडजोडीने दोन्ही पक्षातील विवाद मिटविता येऊ शकतात. त्यामुळे न्यायालयात वाढत्या प्रलंबित खटल्यांची संख्या करता येऊ शकते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी य ...
राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांनी नियोजित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याची जमीन स्वत:च्या नावे केल्याबाबत दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी शुक्रवारी (दि.११) सरकार पक्षाने न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडप ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धार्मिक वादातून करण्यात आलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील एक आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली तर, दोन आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला. ही घटना अनसिंग, ता. वाशीम येथील आहे. ...