टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त ...
Close Religious Places, PIL , High court कोविड महामारीचा प्रभाव कमी होईपर्यंत कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्यात येऊ नये, अशी मागणी समाज क्रांती आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. संघटनेने यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल क ...
Breakup ke Baad: प्रकरण सुरतच्या युगुलाचे आहे. 27 वर्षांचा तरुण आणि 21 वर्षांची तरुणी यांची दोन वर्षापूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती. दोन्ही मेहसानाच्या एकाच गावातील राहणारे आहेत. तसेच एकाच समाजाचे आहेत. या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. याची सु ...
सर्वसामान्यांनी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले होते. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू तपासाबाबत वार्तांकनावेळी वृत्तवाहिन्यांनी मर्यादा बाळगण्याचे निर्देश द्यावेत, अशा अनेक दाखल याचिकांवर बुधवारी सुनावणी होती. ...