Heat stroke, Latest Marathi News
गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहराची नोंद झाली आहे. ...
कमाल तापमान ४० अंशावर नोंदविण्यात येत असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ...
महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचे कमाल तापमान गेल्या तीन दिवसांपासून ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास असून, तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊसही कोसळत आहे ...
मे महिन्यात मुंबईसह राज्याचा पारा चांगलाच वाढत असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४२ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...
मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
हवामान खात्याचा अलर्ट; मध्य भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवास येईल ...
२०२० : महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानात पा-याची उसळी ...
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...