काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले. ...
पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमान मेच्या सुरुवातीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार जाऊ शकतो. ...
उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मार्च ते जून या कालावधीत तापमान खूप वाढते. या काळात उष्णतेमुळे जनावरांवर हीट स्ट्रेस (Heat Stress) निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांचे योग्य नियोजन ...
Nagpur : विदर्भात उन्हाचा तडाखा भलताच वाढला असून शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात 'हॉट' ठरला आहे. ...
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांनाच नव्हे तर दुभती जनावरे, पाळीव प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. सतत उन्हात राहिल्याने उष्माघात होऊन प्राण्यांचा मृत्यूही हो ...
If you are feeling dizzy due to heat, follow these 3 remedies. If you feel dizzy, see what to do immediately : चक्कर येत असेल तर पाहा काय करायचे. लगेच बरे वाटेल. ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...