लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

विदर्भाचा पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक 'हॉट', ८ दिवस राहणार तडाखा - Marathi News | Vidarbha's mercury rises by 5 degrees; Akola district is the hottest, while the heat will remain for 8 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाचा पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक 'हॉट', ८ दिवस राहणार तडाखा

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले. ...

पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही होणार काहिली - Marathi News | Temperatures are expected to cross 40 degrees Celsius; Vidarbha, Marathwada, Konkan will also experience some heatwaves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही होणार काहिली

पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत कमाल तापमान मेच्या सुरुवातीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशी पार जाऊ शकतो. ...

पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज - Marathi News | Heatwave to continue in Maharashtra for next 4 weeks; Influence of easterly winds, mercury expected to cross 40 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज

विदर्भ, मराठवाडा, कोकणाचीही काहिली ...

यंदाच्या उन्हाळ्यात आर्थिक हानी टाळण्यासाठी 'असे' करा जनावरांचे गोठा, पाणी, आहार व्यवस्थापन - Marathi News | To avoid financial losses this summer, do this: manage animal housing, water, and feed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या उन्हाळ्यात आर्थिक हानी टाळण्यासाठी 'असे' करा जनावरांचे गोठा, पाणी, आहार व्यवस्थापन

उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मार्च ते जून या कालावधीत तापमान खूप वाढते. या काळात उष्णतेमुळे जनावरांवर हीट स्ट्रेस (Heat Stress) निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांचे योग्य नियोजन ...

नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच - Marathi News | Nagpur records hottest day of the season; Rain and heat continue to clash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पारा ४० पार ! मोसमातील सर्वांत उष्ण दिवसाची नोंद; पाऊस आणि उन्हाचा 'खेळ' सुरूच

Nagpur : विदर्भात उन्हाचा तडाखा भलताच वाढला असून शुक्रवारी नागपूरकरांना या मोसमातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागला. शहरात ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा दिवस आतापर्यंतचा सर्वात 'हॉट' ठरला आहे. ...

मुक्या प्राण्यांनाही उष्माघाताचा होतो त्रास; काय काळजी घ्याल? - Marathi News | Even animals suffer from heatstroke; what should you take care of? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुक्या प्राण्यांनाही उष्माघाताचा होतो त्रास; काय काळजी घ्याल?

तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. माणसांनाच नव्हे तर दुभती जनावरे, पाळीव प्राण्यांनाही त्याचा फटका बसत आहे. उष्णतेमुळे जनावरांच्या आहार, वाढ, प्रजनन क्षमता तसेच दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. सतत उन्हात राहिल्याने उष्माघात होऊन प्राण्यांचा मृत्यूही हो ...

ऊन लागल्याने चक्कर येत असेल तर करा ३ उपाय, चक्कर आलीच तर पाहा तातडीने काय करायचं? - Marathi News | If you are feeling dizzy due to heat, follow these 3 remedies. If you feel dizzy, see what to do immediately. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन लागल्याने चक्कर येत असेल तर करा ३ उपाय, चक्कर आलीच तर पाहा तातडीने काय करायचं?

If you are feeling dizzy due to heat, follow these 3 remedies. If you feel dizzy, see what to do immediately : चक्कर येत असेल तर पाहा काय करायचे. लगेच बरे वाटेल. ...

हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय - Marathi News | Climate change and agriculture: Next challenges; learn about sustainable solutions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान बदल आणि शेती पुढील आव्हाने; जाणून घ्या यावरील शाश्वत उपाय

गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...