गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. ...
तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वास्तूला अद्याप उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. ग्रामस्थांनी याबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे. ...
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये आता डेंग्यूचीही लक्षणे दिसत आहेत. यातून उपचाराची दिशा ठरविणे अवघड होत आहे. स्वाईन फ्लूमुळे वैद्यकीय शास्त्रासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. ...
हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा हो ...