सध्या भारतात टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. ...
आपल्या देशातील अनेक नागरिक शरीरातील रक्ताच्या कमतरतेला सामोरं जात आहेत. यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एवढचं नाही तर याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
हिवाळ्यात वेगवेगळे पदार्थ खाण्याची वेगळीच मजा असते. पण कधी कधी जास्त मसालेदार किंवा वेगवेगळे पदार्थ एकत्र खाल्ल्याने पोटात जळजळ, पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होऊ लागते. ...
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, तुमची झोपण्याची पद्धत तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकते. पण अनेकांना याची कल्पनाच नसते की, याकडे कुणी फार गंभीरतेने बघतच नाहीत. ...
घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात गेल्या सहा महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्यांपैकी तब्बल ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
सध्याचं धावपळीची जीवनशैली आणि कामाचा ताण यांमुळे अनेक लोकांना तणावाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे अनेकांमध्ये डिप्रेशनची समस्या उद्भवते. अनेकदा यापासून सुटका करण्यासाठी अनेक लोकं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. ...