शेतातील कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळल्यावर निघणाऱ्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी ३० बिलियन यूएस डॉलर म्हणजेच २१ हजार कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. ...
मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही. ...
मधुमेहाचे वाढते रुग्ण ही गोव्यासारख्या लहान राज्याला सतावणाऱ्या प्रमुख आरोग्य समस्यांपैकी एक आहेच. त्याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे, या रुग्णांना आपली काळजी कशी घ्यावी याचीही पुरेशी माहिती नसल्याने पायांसंदर्भातील विकार ही आणखी एक मोठी समस्या निर्म ...
तरूणाईमध्ये नेहमीच नवनवीन ट्रेन्ड वायरल होत असतात. मग ते फॅशनसंदर्भात असो किंवा ब्युटीसंदर्भात. नेहमीच नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी ही तरूण मंडळी उत्साही असतात. ...
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत. ...