सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते. ...
हरभऱ्याचे मूल्यवर्धन अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. हे उपलब्ध हरभरा उत्पादनांची श्रेणी विस्तृत करते, रोजगार निर्माण करून आणि पौष्टिक गरजा पूर्ण करून अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करते. ...
शेती बेभरवशाची म्हणतात. पण, बाजारपेठेचा अभ्यास हवामान विभागाचा सल्ला यातून शेती केली तर फायदेशीर ठरते. त्यातच आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तरुण शेतकरी लाखोंची उड्डाणे घेऊन यशाची गुढी उभारत आहेत. ...
खरीप पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम अग्रिम म्हणून देण्यात आली. उर्वरित रकमेबाबत पीककापणी अहवालाचा आधार घेऊन विमा कंपन्या निर्णय घेणार आहेत. ...
सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्याचा कळ दिसून येतो आहे. ...
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्याचे खळे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही, यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरण ...