द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Nashik Grape Export : मात्र, व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळत असल्याने त्याचा शेतकरी वर्गाला (Grape Farmer) फटका बसत आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत. ...
डिसेंबर-जानेवरीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती; परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष दाखल होत आहेत. ...