द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
Grape Farming Crisis Sangli : खानापूर घाटमाथ्याला गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. घाटमाथ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखली जाणारी द्राक्ष शेती संकटात सापडली आहे. ...
Grapes : सध्या शेतकऱ्यांची गोडी बहाराची किंवा ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजून छाटणीला सुरूवात केली नसून काही शेतकऱ्यांची छाटणी पूर्ण झाली आहे. ...
सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...
राज्यातील सुमारे १६० द्राक्ष निर्यातदारांनी शासकीय सोपस्कार पूर्ण करून २०१० साली निर्यात केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या द्राक्ष निर्यातीला परदेशात नकार मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. या प्रकारात दोषी असलेल्या यंत्रणेवर ...
तब्बल तीन महिन्यांपासून द्राक्षबागांमध्ये साचलेले पाणी आणि अतिवृष्टी याचा मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे. सततच्या पावसामुळे एरव्ही ३० टक्केपर्यंत होणारी फळछाटणी अद्याप दोन टक्केदेखील झालेली नाही. ...
मागील वर्षी झालेल्या पावसामुळे बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मार्च व एप्रिलमध्ये दर नव्हता. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल, म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवला. ...