राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे. ...
सरपंचपदासाठी उमेदवारी अर्जच न दाखल झाल्याने जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी फेरनिवडणूक होणार आहेत. यासंदर्भातील अहवाल नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला आहे. ...
आरक्षणावरील हरकतींमुळे व फेरआरक्षणासह इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील कळंबे तर्फ ठाणे, वरणगे, वळिवडे (ता. करवीर) व अब्दुललाट, लाटवाडी (ता. शिरोळ) या पाच ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. २७) मतदान होत आहे. शनिवारी (द ...
तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेतच तंटा व हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सोयजना येथे २४ ऑक्टोबर रोजी घडली. परस्पराच्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या तब्बल २५ जणांविरुद्ध मानोरा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे ...
किनगावराजा : ऐन दिवाळीच्या सुरुवातीला गावात नळाच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला व बसस्थानक ते पोलीस स्टेशन हा गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, या रस्त्यावरील नाल्या गाळाने भरल्यामुळे या नाल्यातून पाणी हे या रोडवर येत असल्यामुळे रोडला खड्डे ...
सिंदखेडराजा: गोरेगाव येथील सरपंच सीमा संजय पंचाळ यांच्याविरुद्ध १६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या समक्ष तहसील कार्यालयात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यावर २३ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले असता बहुमता ...
सांगली जिल्ह्यात चौफेर उधळलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वारूला लगाम लागला, भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असं विरोधकांच्या तंबूत बोललं जाऊ लागलंय, तर भाजप ग्रामीण भागात रूजू लागलाय, २०१२ पेक्षा २०१७च्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला जा ...
विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. ...