राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश पदाधिकाऱ्यांची नाळ जोडली गेली असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २८) असणाºया निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. २७) शांततेत मतदान झाले. सकाळ पासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. ...
नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोब ...
राज्यात सर्वाधिक आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १६८८ महसुली गावांपैकी जवळपास १४०० गावांमध्ये पेसा कायदा लागू आहे. या कायद्यामुळे वनोपजांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाला आहे. ...
गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. ...