नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक सभेत सर्वानुमते उषाताई शरद पवार यांची विल्होळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ... ...
कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ग्रामपंचायतीला आलेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या वापरात अनियमितता व प्रशासकीय नियम धाब्यावर बसून त्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. तीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर ठपका ठेवत कारवाई करण्याची स ...
वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...
औंदाणे : (ता.बागलाण) येथील ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगातून गावाला पाणीपुरवठा करणारी सुमारे सहा हजार लिटर पाण्याच्या टाकीचे आठ दिवसा पुर्वीच काम केले व पहिल्याच दिवशी दहा लिटर पाणी टाकताच बांधकाम ढासळल्याने निकृष्ट दर्जामुळे आठदिवसातच काम ढासळल्यान ...
केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून २०१९-२० या वर्षांत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले असून, शासनाकडून सबकी योजना सबका विकास अभियान राबविले जात आहे़ या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांवर जबाबदाºया सोपविण्य ...