लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
आहेरखेडे ग्रुप ग्रामंपचायतीच्या सरपंचपदी संतोष जामदार यांची बिनविरोध निवड झाली. आहेरखेडे व पिंपळगाव धाबळीया दोन गावांसाठी ग्रुप ग्रामपंचायतीच्या पूर्वीच्या सरपंचांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड झाली. ...
ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी विकास निधी मिळतो. याशिवाय जिल्हा परिषदेकडूनही बऱ्याच योजनांकरिता आर्थिक मदत मिळत असल्याने ग्रामपंचायतींना विविध योजना राबविणे शक्य होते. मात्र, काही ग्रामपंचायतींनी उत्पन्नाचे विविध स्त्रोत निर्माण करू ...
मागील दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे तापमान ४४ अंशाच्या वर पोहोचले आहे. प्रचंड उष्णतामानामुळे घराबाहेर पडणे कठिण झाले आहे. अशाही परिस्थितीत दुर्योधन यांनी एटापल्लीपासून सहा किमी अंतरावरील एकरा गावात शनिवारी दुपारी ३.३० वाजता तेंदूपुडे विकण्यासाठ ...
जून ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तत्काळ घ्याव्यात, निवडणूक घेण्यास सरकार तयार नसेल तर आहे त्या सदस्यांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत् ...
सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य ...