राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली ...
एटापल्ली नगर पंचायतमध्ये वारंवार मुख्याधिकारी बदलले जात असल्याने विकास कामांवर परिणाम होत आहे. त्यामुळे न.पं.ला स्थायी मुख्याधिकारी द्यावे. या पदावर नायब तहसीलदारांची नियुक्ती करावी. त्याजागी आयएएस अधिकारी नको, असे नगरसेवक रमेश टिकले यांनी म्हटले आहे ...
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याचे काम तत्काळ करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शिंदवड येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथे कोरोना व पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनसेवा मंडळ, पेठ व सुरगाणा पंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...
तालुक्यातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांना ३१ आॅगस्टपासून मुळ पदाचे कामकाज संभाळून प्रशासक पदाची जबाबदारी संभाळवी लागणार आहे. ...
कोविड-१९ या महामारीमुळे लॉकडाऊन काळात करवसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभागाने एकीकडे ऑनलाईन वेतनासाठी कर वसुलीची शर्त रद्द केली तर दुसरीकडे वेतनासाठीे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची अट लादली. २८ जुलैचा शासन निर्णय निर ...