राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
पेठ : तालुक्यातील खोकरतळे आणि एकदरे या दोन गावांत रविवारी जलोत्सव साजरा झाला. सोशल नेटवर्किंग फोरम संस्थेच्या जलाभियानांतर्गत पूर्णत्वास गेलेल्या पाणीपुरवठा आणि जलशुद्धीकरण योजनांचे लोकार्पण राज्यसभेचे खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्य ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व वर्षानुवर्षे राजकारणाची डाव पेच आखण्याची परंपरा असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सोमवार दि. २८ रोजी सुहास मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुर ...
अभोणा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्जांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा विविध राजकिय पक्षांचे नेते, ... ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...