केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...
राज्यातील संपूर्ण क्षेत्रीय पशुसंवर्धन विभाग आज दिवस-रात्र ऑनलाईन वर आहे. ऑनलाइन अशासाठी की दिवस रात्र केलेले काम हे संगणकीय प्रणालीवर भरण्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे पशुपालकांच्या खऱ्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ नाही. किंबहुना या सर ...
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. यासाठी खते, बियाणांची उपलब्धता करण्यात येते. त्यामुळे खते व बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके तयार असतात. या पथकांची नजर विक्रेत्यावर असते. ...
केंद्र सरकारच्या 'सहकार से समृद्धी' योजनेंतर्गत जिल्ह्यातील १७५१ विकास संस्थांचे संगणकीकरण होणार असून त्यातील १६५९ संस्थांना येत्या आठ दिवसात संबंधित कंपनी 'हार्डवेअर' देणार आहे. त्यामुळे संस्था पातळीवर सध्या नाबार्डच्या माध्यमातून कर्जदार सभासदांची ...
आरोग्यमित्रांच्या पगारवाढीचा व इतर मागण्यांचा प्रश्नही मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने, राज्यातील आराेग्यमित्रांनी आंदाेलनाचे हत्यार उपसले ...
राज्य सरकारने पंधरा जिल्ह्यांमधील २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवावी लागणार आहे. ही मदत देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींचा पाहणी दौरा मंगळवार ...