लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांची कर्जमाफी देण्यासह पीकविमा तसेच ठिबक सिंचनाचे अनुदान , औजारे खरेदी, अस्तरीरकरण तसेच अन्य अनुदानाच्या माध्यमातून गेल्या सहा ते सात महिन्यात शेतकºयांना जवळपास ७२० कोटी रूपयांचे अनु ...
शाहूवाडी तालुक्यात रमाई आवास घरकुल योजनेचा बोजवारा उडाला आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबांचा संसार पावसाळ्यात उघड्यावर पडला आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामावर मांडकी ग्रामपंचायत शिपाई, अंगणवाडीसेविकांचा समावेश करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...
धान्य वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता यावी, या हेतूने रेशनकार्ड आधार कार्डशी संलग्नित करण्याची प्रक्रिया जिल्हाभर सुरू असताना, त्यास प्रतिसाद न देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर आता प्रशासनाने ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे थकित अनुदान अदा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जिल्हा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून १४ जूनपर्यंत अनुदान अदा करण्याची मागणी क ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेताच्या बांधावर व शेतकºयांच्या जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात शेतकºयांच्या बांधावर वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली आहे. त्याम ...
पीककर्जासाठी लागणारा फेरफार दाखल देण्यासाठी तहसीलदार योगिता कोल्हे यांनी स्व:ता अभिलेख कक्षात हजर राहून शेतकऱ्यांना तातडीने फेरफारचा दाखला देण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. ...