गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होत असतो. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विहीत वेळेत पूर्ण होत नाहीत. ...
वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. ...
तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आखलेल्या योजनांची फलनिष्पत्ती दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुतांश ...
जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला ...