प्रधानमंत्री फळपीक विम्याचे शासन निर्णयात जिल्ह्यातील काही गावांच्या नावांमध्ये चुका झाल्या आहेत. जालना तालुक्यातील सेवली गावाचे नाव शेताली झाले आहे. ...
वामानातील बदलांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील मृग बहरातील मोसंबी, डाळिंब व पेरु पिकाला विमा संरक्षण देण्यात आले आहे. ...
राम मगदूम ।गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडील अग्निशमन वाहन कालबाह्य झाल्यामुळे अग्निमशन यंत्रणेसाठी नव्या वाहनाची गरज आहे. गडहिंग्लज शहरासह परिसरातील तीन तालुक्यांत आगीसह अन्य आपत्तीच्या काळात धावून जाणारी पालिकेच्या ‘बंबा’ची ग ...
वाशिम : प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ सुरक्षा मिशनअंतर्गत ३० एप्रिल रोजीच्या ग्रामसभेस अनुपस्थित राहिलेल्या कुटुंबाची माहिती संकलीत करण्याची मुदत १० मे असून, पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत माहिती देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फ ...