जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...
सावलखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कराडी येथील अशोक रामचंद्र उईके हे मागील १५ वर्षांपासून कुळाच्या घरात वास्तव्याने आहेत. घरकुलासाठी आजपर्यंत त्यांनी अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र प्रशासनातील शुक्राचार्यांमुळे प्रत्येक वर्षी घरकूल हुलकावणी देत आ ...
अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्तभाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना प्रतिकिलो ५५ रुपये दराने विकली जाणारी तूर डाळ ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार आहे. ...
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
गेल्या अनेक वर्षांपासून घरकूल मिळेल या आशेवर झोपडीवजा घरात राहून आपण जीवन जगत आहे. परंतु ग्राम पंचायत स्तरावरून योग्य कारवाई होत नसल्याने २०१६ मध्ये अर्ज सादर करून घरकूल मंजूर झाला नाही. ...
श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...
पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढल्याने या नदीच्या तिरावरील गावांना पिण्याचे पाणी शुद्धिकरण (वॉटर प्युरिफायर) करणारी यंत्रे त्या परिसरातील खासगी कंपन्यांच्या ...