गोदावरी नदीवर उच्च पातळी बंधारे उभारल्याचे कारण पुढे करीत जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यापैकी सुमारे दीडशे दलघमी पाणी पळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. ...
नाशिक : पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध घालण्याची प्रथा व परंपरा पूर्वापारपासून हिंदू धर्मात चालत आली आहे़ पिंडदान केल्याने मृत व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते, असा हिंदू धर्मात समज असल्याने वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू आहे़ म ...
पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़ ...
जिल्ह्यात २०१८-१९ साठीच्या वाळू घाटांचे सर्व्हेक्षण केले जात असून हे सर्व्हेक्षण महिनाभरात पूर्ण होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील कोणते वाळू घाट लिलावात जातील, हे स्पष्ट होईल. एकीकडे हे सर्व्हेक्षण सुरू असताना जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये दुसऱ्या टप्प्या ...
बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा के ...
तालुक्यातील गौंडगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून दररोज रात्रीच्या वेळी ५० ब्रास वाळू चोरी होत असल्याचा प्रकार गेल्या दीड महिन्यापासून सुरू असून, या प्रकरणी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ ...
नाशिक : शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरुन गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दि ...