पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांमार्फत नदीकाठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. गावागावात जावून दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदे ...
भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे. ...
यंदाच्या पूरपाण्याने यंत्रणांना खबरदारीचा धडा घालून दिला आहे. नाशिककरांनी माणुसकी धर्माचे पालन करीत आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिला; परंतु अशी वेळच येऊ नये म्हणून कठोर उपाययोजनांची गरज आहे. यंदा कोल्हापूर, सांगलीत जे पहावयास मिळाले ते आपल्याकडे होऊ द् ...
तालुक्यातील तारुगव्हाण येथील गोदावरी नदीच्या पात्रात १३ वर्षापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाºयाचे काम अत्यंत संथ गतीने केले जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून बंधाºयाच्या ठेकेदाराला प्रतिदिन १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ...
नाशिक- २००८ मध्ये अचानक अतिवृष्टी झाली आणि गोदावरीसह सर्वच नद्यांना महापुर आला. ज्या भागात कधी पाणी शिरणे शक्य नव्हते त्या गंगापूररोडसारख्या ठिकाणी दुसऱ्या तिसºया मजल्यापर्यंत पाणी शिरले. पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी बोटींबरोबर हेलीकॉप्टरची मदत घ् ...
गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ तर आळंदीमधून ९६१क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. शुक्रवारपर्यंत हा विसर्ग ४ हजाराच्या जवळपास होता. तसेच शहरातील भूमिगत गटारी, नालेदेखील अद्याप ओसंडून वाहत असल्याने गोदावरीच्या होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१ ...
गंगापूर धरणाचा साठा ९०.७१ टक्क्यांवर पोहचला आहे. काश्यपी ९७.६२ तर गौतमी ९५.७६ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून पुढे जायकवाडीच्या दिशेने २९ हजार ५९४ क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे. ...