Goat Farming : “महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंब सक्षम होते,” हे वाक्य कारखेडा गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने प्रत्यक्षात उतरवले आहे. सामूहिक प्रयत्न, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर या महिलांनी शेळीपालनातून केवळ उत्पन्नच मिळवले ...
पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते. ...