लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना बुधवारपासून जागेवरच दंड आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. दंड ... ...
स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे. ...
दिवसेंदिवस कच-याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील कच-याचे शंभर टक्के संकलन करणे, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी आता पुणेकरांना कच-यावर कर द्यावा लागणार आहे. ...
जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे. ...
शहराच्या कचराकोंडीला सहा महिने उलटल्यानंतर आता मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत झोननिहाय कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामुग्री, कंत्राटदार नेमण्याच्या प्रक्रियेला मंजूर देण्यात आली. ...
इंदूर झाले चकाचक, औरंगाबाद का नाही ? : शहर स्वच्छतेच्या कामात आमच्याकडे टक्केवारीचा विषय कुठेच नव्हता, असे मत इंदूरच्या कचरा निर्मूलनाचे नियोजन करणाऱ्या ‘इको प्रो’ या एजन्सीचे प्रमुख अर्शद वारसी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ...