मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. म ...
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना बुधवारपासून जागेवरच दंड आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. दंड ... ...
स.प. महाविद्यालयाच्या अाेपन कॅन्टीन जवळ टाकण्यात अालेल्या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न निर्माण झाला हाेता. याबाबत लाेकमतने वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत अाता या ठिकाणचा कचरा उचलण्यात अाला अाहे. ...
दिवसेंदिवस कच-याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, शहरातील कच-याचे शंभर टक्के संकलन करणे, वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी आता पुणेकरांना कच-यावर कर द्यावा लागणार आहे. ...
जालना नगर पालिकेचा जालना तालुक्यातील सामनगाव येथे घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम गेल्या नऊ वर्षापासून रखडल्याने, या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळणारा ५० लाखाचा निधी अडचणीत सापडला आहे. ...