राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केल्याचा आरोप एका शेतक-याने केला. त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दहा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदारांच्या वतीने पाठविला. ...
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत खरीप पीक कर्ज वाटप करताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच्या कर्जाचे व्याज कापून घेते किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करीत नाही. ...