सातत्याने घसरणारे भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांकडे पाठ फिरवली असून, परतूर तालुक्यात आता केवळ ४०१.३० हेक्टरवरच मोसंबी शिल्लक राहिली आहे. ...
America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
होळी-धूलिवंदन-रंगपंचमीला रासायनिक रंगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी नैसर्गिक साधन-संपत्तीचा वापर करून घरच्या घरी इको-फ्रेंडली रंग तयार केले तर शरीराला हानी पोहोचणार नाही. ...
सध्या बाजारात रामफळाला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत असून, एका किलोमध्ये दोन ते तीन फळे मिळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, रामनवमीपर्यंत या फळाच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...
मुस्लीम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला उत्साहात सुरुवात झाली असून, बाजारपेठेत खजुरांचा गोडवा वाढला आहे. रोजा सोडताना (इफ्तारच्या वेळी) खजुराला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याने खजुराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि निसर्गाशी मैत्री असेल, तर शेतीत अशक्य काहीच नाही, हे बारामती तालुक्यातील निंबुत येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ...