गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धान उत्पादक शेतकऱ्याला फळ पिकांकडे वळविण्यासाठी कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. शेतकºयाला फळ पिकांची कलमे, रोपटे उपलब्ध करून देऊन त्याला योग्य मार्गदर्शन केल्यास शेतकरी फळ पिकांच्या लागव ...
उन्हाळा सुरू होताच पाणीदार व इतर फळांची मागणी प्रचंड वाढली असतानाच हृदयरोगावर गुणकारी असलेले किवी फळ नागरिकांना भुरळ घालत आहे. या फयाचीही नित्याने मागणी होत आहे. ...
अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील एका शेतकऱ्याने अंजीर पिकाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड केली. या अंजिरातून ‘त्या’ शेतक-याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले ...