यंदा चिंच उत्पादनात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सर्वत्र चिंचेच्या झाडांना चिंचा लगडल्याचे दिसत असून, चिंचेच्या उत्पादनातून शेतकऱ्याला यंदा चांगला आर्थिक हातभार लागणार आहे. ...
विहिरींनी तळ गाठल्याने मोसंबीच्या बागांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोसंबीच्या बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ...
दरवर्षी काटकसर करून टरबूज लागवड केल्यास नक्कीच फायदा होत असल्याचे शेतकरी गजानन रावले सांगतात. त्यांना अवघ्या ८० दिवसांमध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न टरबूज पिकांमधून मिळाले आहे. ...
How To Choose a Perfectly Ripe And Sweet Pomegranate: डाळिंबाची खरेदी करताना या दोन गोष्टी नेहमीच लक्षात ठेवा. तुम्ही केलेली खरेदी कधीच चुकणार नाही. ...
यंदा पावसाअभावी अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळब ...
उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तहान लागण्याचे प्रमाण खूप वाढते. यासाठी आपल्या आहारात फळांचा वापर वाढणे आरोग्यास हिताचे आहे. ...
द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...