सात बेटांचे महानगर म्हणून ओळख असलेल्या मुंबईवर मौर्य काळापासून चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादवांपासून, मराठे आणि पोर्तुगीजांसह ब्रिटिशांनी राज्य केले. पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी मुंबई आंदण देण्याच्या काळापर्यंत वांद्रे, माहीम, वरळी, सायन, शिवडी, मा ...
आदित्य वेल्हाळ : कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर व समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर व ३५० फूट खोल दरीत असलेली ऐनारी गुहा ही 'बकासुराचा वाडा' म्हणून प्रचलित आहे. ऐनारी गावाच्या नावावरून या गुहेला ऐनारी नाव पडले असले तरी हाच तो बकासुराचा प् ...
सुजानपूर किल्ल्याच्या आसपास राहणारे लोक सांगतात की, रात्री या किल्ल्यातून विचित्र आवाज येतात. त्यांचा समज आहे की, खजिन्याची रक्षा किल्ल्यातील आत्मा करतात. ...
Chimaji Appa : १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. ...
मूळच्या धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर ( Historic Fort ...