आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे. ...
स्थापत्यशिल्प : रोहिलागड नावावरून रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे नक्कीच. मात्र, काय ते इतिहासालाच ठाऊक!!! या लढाऊ जमातीच्या लोकांना औरंगजेबाने सतराव्या शतकात भारतात राजपूत व इतरांशी लढण्यासाठी आणले आणि आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शह ...
समुद्रातील दुर्ग- किल्ल्यांचे दर्शनही हवाई पाहणीतून घेण्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी मालवण येथे हेलिकॉप्टरद्वारे किल्ले सिंधुदुर्गचे हवाई दर्शन हा उपक्रम १९ व २० मे रोजी राबविण्यात येणार आहे. ...
पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील पाच किल्ल्यांचा समावेश या योजनेत करण्यात येणार आहे. यामध्ये सागरगड (अलिबाग), सरसगड (पाली), पेब, कोथळीगड व खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. ...
१५ व्या शतकापासून उन, वारा, पाऊस झेलत शेवटच्या घटका मोजत असलेली तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वैरागडच्या किल्ल्याच्या वास्तूच्या दुरूस्तीचे काम पुरातत्त्व विभागाने सुरू केले आहे. त्यामुळे या किल्ल्याचे भाग्य उजळणार आहे. ...