हिमालयाच्या लेह-लद्दाख प्रदेशातील २० हजार १९० फूटावर असणाऱ्या स्टोक कांगरी या पर्वतावरील व महाराष्ट्रातील भीमाशंकर,पदरगड, कोथळीगड, पन्हाळगड, रायगड या गडांवरील पाणी कोल्हापूर हायकर्स फौंडेशनतर्फे ५ जूनला रायगडावर आणण्यात येणार आहे. ६ जूनला या पाण्याने ...
देशाचे साम्राज्य केवळ गडकोटांमुळे अबाधित राहिले आहे. त्यात दक्षिणेतील किल्ले महत्त्व आजही अधोरेखित ठरले आहे, असे मत कर्नल अमरसिंह सावंत यांनी रविवारी व्यक्त केले. ज्येष्ठ दुर्ग भ्रमंतीकार बळवंत सांगळे यांच्या शाहू स्मारक भवन येथे शिवचरणस्पर्श चॅरिटेब ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध ...
वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. ...