इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प ...
मात्र हा विषय केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने विशेष लक्ष दिले गेलेले नाही. दाेन महिन्यांपूर्वी रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी पुढाकार घेतला. ...
sindhudurg, Labour, fort, vijaydurg विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी २०१९ साली १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या बंदराच्या कामाला काही महिन्यांपासून सुरुवातही झाली आहे. मात्र, एका तक्रारदारामुळे या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगित ...
fort, Mahabaleshwar Hill Station, sataranews महाबळेश्वर तालुक्यातील भिलार पुस्तकांचं गाव, किकली विरगळांचं अन् जकातवाडी कवितेचं गाव म्हणून नावारुपास येत असताना सातारा तालुक्यातील अंबवडे बुद्रुक हे गावही किल्ल्यांचं गाव म्हणून ओळख दृढ करू लागलं आहे ...