येथून जवळच असलेल्या दिवशी शिवारातील एका विहिरीत बुधवारी सायंकाळी सात वाजता बिबट्या पडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली. वन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल दोन तासाने एक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीत डरकाळ्या फोडणाऱ्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ...
प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ संतांच्या या उक्तीप्रमाणे दुर्मिळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने बापू बंगल्यासमोरील जागेत अनोखे उद्यान उभारले असून, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आह ...
राज्याचे वन मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यातच वन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आरक्षित जंगलातील ४००वर सागवानाची झाडे कापण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ...
राज्यात ६३ लाख हेक्टर वनजमिनींचे हिशेब जुळत नसताना गेल्या १५ वर्षांत वनभंगाचे गुन्हे दाखल करून सदर प्रकरणे न्यायालयात पाठविले नाही. त्यामुळे वनजमिनींचे वाटप विनापरवानगीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
रोटेगाव रेल्वेस्टेशन परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...