पिंपळवाड म्हाळसा ता.चाळीसगाव येथे २२ रोजी पहाटे तीन वाजता वनविभागाने विजय सुरेश देशमुख यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेरर जेरबंद बंद झाला. मात्र बिबट्या एक नसून दोन आहेत आहेत, असे येथील प्रत्यक्षदर्शींने सांगितले. ...
कोणाविषयी काही तक्रार असेल तरच सर्वसामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढतो. पोलिसांचे कायदे-कानून सारे माणसांनाच लागू पडतात. पण, अचानक एखादा प्राणी आणि तोही बिबट्या पोलीस ठाण्यात धडकला तर? ...
सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे. ...
या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे. ...