जंगल संरक्षणासाठी वनविभागाकडून पुढचे पाऊल टाकण्यात आले आहे. नाशिक पूर्व वनविभागाच्या हद्दीतील सुरगाणा, उंबरठाण आणि कनाशी या परिक्षेत्रांतर्गत गुजरात सीमेला लागून असलेल्या आदिवासी भागातील जंगलाच्या सुरक्षेवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. ...
खामगाव : सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड योजनेला संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून येते. कागदोपत्री लागवड झाल्याचे बिंग फूटू नये म्हणून मलकापूर तालुक्यातील चक्क साडेपाच हजार झाडे पेटविण्यात आली. ...
शहरातील वृक्षांवर खिळे ठोकून जाहिरात बाजी करणाऱ्यांबाबत लोकमतने दिलेल्या वृत्तानंतर महापालिकेने कार्यवाही सुरूच ठेवली असून, आत्तापर्यंत १३४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...
रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. ...
उन्हाळ्यात जंगलात वणवा लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर वन संपत्ती जळून खाक होते. यात अनेक जीवांचाही होरपळून मृत्यू होतो. वणव्यामुळे पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होते. ...
या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली, ...
अहेरी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोरी, येल्ला व लगाम नियत क्षेत्रातील शंभरहून अधिक सागवानी वृक्षांची कटाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तोडलेल्या लाकडांची तेलंगणा राज्यात तस्करी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. ...