यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झा ...
येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्ह ...
सिमेंटचे वाढते जंगल आणि निसर्गाची होणारी हानी यामुळे तापमानात वाढ होत आहे. विकास होत असतानाच मोठी वृक्षतोड होत आहे. परिणामी, वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ...
राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे. ...
देवळा : तालुक्यात जनता दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना दुष्काळी चटके वन्य प्राण्यांना बसत आहेत. वन्य प्राण्यांची अन्न- पाण्याच्या शोधात जंगल सोडून मानवी वस्त्याकडे भटकंती सुरू झाली आहे. तालुक्यातील सटवाईवाडी येथे दि.४ रोजी गावकऱ्यांना अन्न पाण् ...
बुधवारी सायंकाळी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका ३० किलो वजनाच्या आणि सहा महिन्याच्या मादा बछड्यास रॅपिड रिस्पॉन्स युनिट(आरआरटी)ने ब्रह्मपुरी वन प्रभागात यशस्वीरीत्या बेशुद्ध करून ताब्यात घेतले. सहा महिन्याच्या मादा बछड्याला बेशुद्ध करण्यासाठी ...