या जंगलात मौल्यवान सागवान वृक्षे आहेत. त्यांची देखरेख करण्यासाठी दोन चौकीदार आहे. वन विभागाच्या रेकॉर्डवर दोन चौकीदार असल्याची नोंद आहे. त्या दोघांचे वेतनही नियमित निघत आहे. मात्र प्रत्यक्षात एकच चौकीदार कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर् ...
कोकणीपाड्यातील या आदिवासी शेतकऱ्यांकडून वनहक्कांसाठी शेतीचे १८७ वनहक्क दावे वर्तकनगर प्रभाग समित द्वारे उपविभागीय-स्तरीय वनहक्क समिती ठाणे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केले होते. यापैकी १२ शेतीचे दावे मंजूर करण्यात आले. तर घरासाठीचे १५७ दावे मंजुरीसाठ ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथील शेतकरी मंदा सेवकराम पातोळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकडावर हल्ला चढवून जागीच ठार केले. तर त्यांच्याच घराला लागून असलेल्या गितेश मनोहर पातोळे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक शेळी गंभीर जखमी के ...
निसर्गाकडून मिळालेले वरदान जपणे आपलेच काम आहे. विकास करण्यासाठी पर्यावरणाची हानी करणे हा पर्याय नाही. त्यामुळे स्थानिकांना पर्यावरणपूरक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, वनस्पती अभ्यासक ...
माधोजी भगवान शेडमाके (६५) असे जखमी इसमाचे नाव आहे. शेडमाके हे नेहमीप्रमाणे पहाटेला गावाबाहेरच्या शेताकडे गेले असता, कळपातील एका रानटी डुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर पुन्हा दोन वेळा डुकराने त्यांना उचलून खाली आपटले ...
शेतातील उभी पिके उखडून टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाकडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला जात नाही. शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या बंदोबस्ताचा प्रयत्न केल्यास कारवाई होते. या परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ...