एकीकडे शासन वृक्षलागवड अभियानाबाबत जनजागृती करीत असतांना जिल्हयातचं दुसरीकडे झाडे जाळण्याच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे शिरपूर - मालेगाव रस्त्यावर दिसून आले. याकडे बांधकाम विभागाचे मात्र साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. ...
राज्यात वनक्षेत्रालगत १५ हजार ५०० गावे येतात. त्यापैकी १२ हजार ५१७ गावांमंध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना झाली असून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण वनक्षेत्राच्या सुमारे ४५ टक्के वनक्षेत्रात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत संरक ...
नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लाग ...
पाडलोस-हवालदारवाडी येथे आपल्या बागायतीत गेलेले मोहन गावडे यांच्या अंगावर गवा धावून आल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. गावडे यांनी हुशारीने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. भरवस्तीत गव्यांचा संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले ...
मडुरा, पाडलोस परिसरात गव्यांकडून शेती, बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाला याची कल्पना देऊनही पंचनामा करण्यात न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
जंगलातील वाढता ताण आणि वृक्षतोड नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यामुळे रोपवनांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या गावांना पैसे मिळतील. याशिवाय वनविभागातर्फे कुकिंग गॅस आणि दुधाळू गार्इंचा पुरवठा केला जाणार आहे. ...
कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात लावलेल्या झाडांपैकी ८४ टक्के झाडे जगल्याचा दावा वन विभागाने केला आहे. यापुढेही झाडे जगविण्यासाठी टँकर, विहिरींची व्यवस्था करण्यात आली आहे. हे तीन महिने झाडे जगविण्यासाठी कसरतीचे ठरणार आहेत. ...