वन्य प्राण्यांनी पिकाची नासधूस केल्यामुळे झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यावर केदार यांनी यावर पर्याय म्हणून या पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला. ...
Ranbhaji Alambi अनेक वनस्पती पावसाळ्यात उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यास योग्य असतात. विशेषतः आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. ...