शासकीय अधिकारी म्हटला की, त्याचा रुबाब काही और असतो. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांपासूनही तो अंतर राखून राहतो. त्यातच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर विचारायची सोयच नाही. परंतु पुसद वन विभागात सोमवार आगळावेगळा अनुभव आला. ...
राज्यातील ६१ लाख हेक्टर वनक्षेत्र, त्यातील दुर्मिळ वन्यप्राणी आणि मौल्यवान सागवान, वनस्पतींच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला रिक्त पदांनी पोखरले आहे. ...
दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत ये ...
भारतातील वनांचे संरक्षण, वनांचे संवर्धन आणि वनांचे पुनर्जीविकरण करण्यासाठी भारतीय वनसेवेची स्थापना करण्यात आली. देशात मोठ्या प्रमाणावर जंगले व वन्यप्राणी आहेत. ...
किमान तपमानाचा पारा ११ अंशावर असल्यामुळे आणि हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्याने पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर सुखरुप काढणे गरजेचे होते; अन्यथा बिबट्याच्या जीवावर बेतले असते. ...
राळेगण म्हसोबा गावातील सरकारी जमिनीवरील वृक्षांची तोड करुन अतिक्रमण करण्यात आले आहे. या तक्रारीला वर्ष उलटले तरी अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या अतिक्रमणाला व वृक्षतोडीला प्रांताधिका-यांचेच अभय असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. ...
वनरक्षक, वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी विविध मागण्यांसाठी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी वन कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर ७ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचाही इशारा त्यांनी दिलेला आहे. ...