लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वाशिम: विविध अपघातात गंभीर जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर दीर्घकालीन उपचार करून त्यांचा जीव वाचविता यावा, म्हणून प्रादेशिक वन विभागाच्यावतीने वन्यजीव अनाथालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ...
गेल्या अनेक वर्षांपासून रोहयोत वन विभागाकडे कार्यरत असलेल्या मजुरांना शासन सेवेत कायम करण्यासाठी विभागीय वन अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. ३ जुलै रोजी हा अहवाल देण्यास सांगितले होते. ...
वन विकासाकरिता १३४ कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या वृक्षारोपणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संतप्त होऊन महाराष्ट्र वन विकास म ...
जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे. ...
राज्यशासनाच्या १ लक्ष १३ कोटी वृक्षलागवडीच्या उद्दीष्टाला पूर्ततेकडे नेण्यासाठी गोदिंया जिल्ह्यातून प्रारंभ झालेल्या वृक्षदिंडीचे वर्धा जिल्ह्यात सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातून सोमवारी या दिंडीचे वर्धा जिल्ह्यात आगमन झाले. ...
गेल्या चार वर्षांपासून तिलारी खोऱ्यात माड व केळी बागायतींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या जंगली हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी या हत्तींना पकडून त्यांना माणसाळविण्याची संकल्पना वनविभागाच्या विचाराधीन आहे. ...
यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे. ...
तिलारी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या जंगली सांबराला ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून जीवदान दिले. वनविभागाने या सांबराला नैसर्गिक अधिवासात सोडले. ...