सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वन परिक्षेत्र कार्यालयात महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा राज्यातील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक २५ जुलै रोजी पार पडली. या बैठकीत तिन्ही राज्यांचे वन कर्मचारी आपसात समन्वय ठेवून गस्त घालतील, असे ठरविण्यात आले. ...
‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ...
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ...
उदमांजराची शिकार करणाऱ्या ११ जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण एफडीसीएमकडे सोपविण्यात आले आहे. मुलचेरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वातील पथक २५ जुलै रोजी सकाळी गट्टा परिसरात नक्षल शोधमोहीम राबवून परत ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेंंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ४० लाख रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने यातील बहुतांश रोपे करपली. पाऊसच नसल्याने उर्वरित रोपांचे संगोपन तरी कसे करावे, ही मोठी समस्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, व्याघ ...
खरांगणा (मो.) नजीकच्या बोरगाव (गोंडी) शिवारातील एका शेतात वन्यप्राण्यांची मोठ्या प्रमाणात हाडे सापडली होती. ही हाड नेमकी कुठल्या वन्यप्राण्याची आहेत याची शहानिशा करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ती रिजनरल फॉरेन्सिक प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविली; ...
राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्ह्याला १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १ कोटी २७ लाख ३४ हजार रोपे वनविभागाला लागवड करावयाची आहे. ...